दोन मंत्री पद रिक्त ठेवली जाणार ती कोणासाठी...? या पदाद्वारे समज... होणार का ?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नव्या शिंदे फडणवीस सरकारने विश्वास बहुमताने जिंकला आहे. ४५ लाख रु शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले | शेतकरी कुटुंबातील ॲड....
https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_5.html#.YsUJXnJnhDw.whatsapp
आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना एक महत्त्वाची माहिती आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे.शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे आता महत्त्वाचे खाते भाजपकडे असणार आहेत. शिंदे गटाला एकूण 15 ते 16 खाते मिळू शकतात तर भाजपला 25 ते 27 खाते मिळू शकतात. अशी माहिती राजकीय सूत्राकडून मिळाली असून एकंदरीत खाते वाटपाचा फॉर्मुला आता ठरला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर दोन टप्प्यात हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.
BREAKING NEWS | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्र्यांना दिला मोठा धक्का | https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-news.html#.YsRpvHclQgY.whatsapp
https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-news.html#.YsRpvHclQgY.whatsapp
यामध्ये महत्त्वाचे खाते भाजपकडे असतील अशी माहिती मिळाली आहे. 12 ते 14 मंत्री पद, त्यामुळे आता उर्वरित महत्वाची खाती आहेत. ती भाजपकडे जातील यापदभार विस्तार करताना साधारणपणे दोन मंत्री पद रिक्त ठेवली जाणार आहेत. शिवसेनेतील वाद मिटवण्यासाठी या दोन पदाचा उपयोग होणार का किंवा या दोन पदाच्या माध्यमातून एक दिलाने काम करण्यासाठी पर्याय तर नसावा अशी सर्वत्र चर्चा आहे
'या' नोटा |लवकरच बाद करण्याचा | रिझर्व बँकेचा निर्णय |काय आहे | बातमी वाचा |
https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp
भाजपाकडे
गृह, वित्त, नियोजन, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती असतील. तसेच ऊर्जा, जलसंपदा गृहनिर्माण, विधी आणि न्याय अशी खाती भाजपकडे दिली जाऊ शकतात.https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp
शिक्षण, जलसंधारण, पाणीपुरवठा, पर्यावरण, ही खाती शिंदे गटाकडे येऊ शकतात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहेhttps://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp
.
त्यापूर्वी ते राज्यमंत्रीपदावर आमदारांना मंत्रिपदा मिळाली नाहीत.त्यांना महामंडळ दिले जाऊ शकतात. अशाप्रकारे शुद्ध सरकार स्थापन झाल्यानंतर आता लोकांच्या नगरा खातीवाट्यावर लागली असून सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp




0 Comments